कविता आजच्या निष्क्रिय सुशिक्षित (विशेषतः मराठी) तरुणांना उद्देशून आहे.
ज्ञानेश्वर ते कुसुमाग्रज वाचून मन कोरडेच राही,
प्रत्येक विषयाचे त्याला, ज्ञान काही ना काही,
धोका पत्करायला तो, वाट उदयाची पाही,
सारी गणिते कळून, कधी स्पर्धेत उतरलाच नाही
ज्ञानेश्वर ते कुसुमाग्रज वाचून मन कोरडेच राही,
प्रत्येक विषयाचे त्याला, ज्ञान काही ना काही,
धोका पत्करायला तो, वाट उदयाची पाही,
सारी गणिते कळून, कधी स्पर्धेत उतरलाच नाही
No comments:
Post a Comment